ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील (AUS vs IND) पहिल्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने तर गोलंदाजीत त्याच्या जागेवर खेळण्यास आलेल्या युजवेंद्र चहरने केलेल्या शानदार कामगिरी केली आणि विजय मिळून दिला.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | lokmat
Web Title: Australia Vs India 1st T20i India Won By 11 Runs