आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल १ हजार ६०० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ४७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ९३९ वर गेली आहे. आतापर्यंत २ लाख १० हजार ८१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ९ हजार ७३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | mumbaimirror | hindustantimes | outlookindia
Web Title : 1600 New Patients and 47 Died In Mumbai