आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ६७५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ४७१ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ लाख ८० हजार ८५३ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार २१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | freepressjournal | mumbaimirror
Web Title: 675 New Patients and 8 Died In Mumbai