आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ८४९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख २७ हजार ६१९ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ५ हजार ६३९ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | mumbailive
Web Title: 849 New Patients and 2 Died In Mumbai